वैदिक
काळापासून शास्त्रज्ञांचा
आढावा घेतला तर भौतिक पातळीवर वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या
आधारे संशोधनात्मक सत्य
समोर आणण्याचा प्रयत्न अभावानेच झाल्याचे दिसून
येते . त्यामुळे
आपल्या देशात पूर्वीपासून
संशोधकांची वानवा होती .
ब्रिटीश
आल्यानंतर पाश्चात्य
अभ्यासपद्धतीशी आपला परिचय
होऊ लागला . त्यानंतर
अनेक शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय स्तरावर
उदयास येऊ लागले. कुठे
होती ही मंडळी? इथेच
होती. फक्त
ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर , सत्याचा
शोध वस्तुनिष्ठ पध्दतीने घ्यायची सवय लागल्यावर अनेक
बुध्दीमान व्यक्तीमत्वांचा
परिचय होऊ लागला.
बोस यांचे पदवी शिक्षण st xavier college , Calcutta येथे झाले . त्यानंतर medicine च्या अभ्यासासाठी ते लंडन येथे गेले . वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी हा विषय घेतला होता . परंतु त्यांचे मन भौतिकशास्त्र , वन्सपातीशास्त्र या अन्य शास्त्रात रमत असल्यामुळे त्यांनी आपले लक्ष त्या विषयावर केंद्रित केले . पालकांनी हि गोष्ट विशेषकरून लक्षात ठेवण्यासारखी आहे . आपल्या मुलांवर आपल्या इच्छा लादू नका . त्यांना त्यांच्या विषयात काम करू द्या .
वनस्पतींना भावना असतात , त्या सचेतन असतात . हा तात्विक , अलंकारिक विचार वाटला तरी भौतिक कसोट्यावर त्यांनी सिद्ध करून दाखविला . हा वैशिष्ट्यपूर्ण शोध महत्वाचा आहे . ही संकल्पना त्या काळी क्रांतिकारी होती . त्यातूनच crescograph हे वनस्पतीची वाढ मोजण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले . कृषी शास्त्रात , वनस्पतीची वाढ होण्यासाठी कोणते घटक पोषक ठरू शकतात या दृष्टीने हे संशोधन सर्वांसाठी उपकारक आहे . ते polymath म्हणजे अनेक विषयाचे ज्ञान असलेले, असे होते . अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू १९३७ साली झाला .
असे
एक व्यक्तीमत्व म्हणजे
डॉ.जगदीशचंद्र
बोस. त्यांचे
वडील सरकारी अधिकारी होते. नोकरदार
माणसांचा दृष्टीकोन, मर्यादित
परिघात वावरत असल्यामुळे
संकुचित होतेा . त्या
काळापर्यंत भौतिक अभ्यासाकडे
भारतीयांचा ओढा नव्हता .
त्यांचे
वडिलांनी त्यांना योग्य
दिशा दिली .
बोस
यांना लहानपणापासून निरीक्षणाची
आवड होती .
संशोधकांचा
हा मुलभूत गुण आहे .
त्यांच्या
पुढील संशोधनाची मुळे त्याच्या
बालपणातच रुजली होती .
त्याला
दूरदृष्टीने खतपाणी घालण्याचे
काम त्यांच्या वडिलांनी वेळीच
केले .
पालकांचे
त्यांच्या मुलांवरील बालपणी
केलेले संस्कार पुढील आयुष्यात
दिशादर्शक ठरतात .
बोस
यांचा यांचा जन्म बंगालमधील
राणीखल या गावी ३० नोव्हेंबर
१८5८
रोजी झाला . बोस
यांची प्रश्न विचारण्याच्या
सवयीला त्यांच्या वडिलांनी
कधीच मोडता घातला नाही .
त्यांच्या
प्रश्नांची उत्तरे ते देऊ
नसल्यास पुस्तके वाचून
त्यांच्या प्रश्नांची उत्तरे
प्रयत्न करत .
हे
पालकांनी लक्षात घेण्यासारखे
आहे .
मुलांची जिज्ञासावृत्ती वाढवण्यासाठी
त्यांना सतत उत्तेजन देणे
आवश्यक आहे .
बोस
यांच्या वडिलांचा त्यांनी
मातृभाषेतून शिक्षण घ्यावे
असा आग्रह होता .
कारण
मातृभाषेतून विषयाचे आकलन
होणे सुलभ असते .
त्यावेळी
इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे
प्रतिष्ठेचे मानले जाई.
आताही
ही परिस्थिती फारशी बदललेली
नाही .
पालकांनी
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा
पाया मातृभाषेतून घालण्यासाठी
विशेष प्रयत्न केले पाहिजेत
.
बोस यांचे पदवी शिक्षण st xavier college , Calcutta येथे झाले . त्यानंतर medicine च्या अभ्यासासाठी ते लंडन येथे गेले . वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी हा विषय घेतला होता . परंतु त्यांचे मन भौतिकशास्त्र , वन्सपातीशास्त्र या अन्य शास्त्रात रमत असल्यामुळे त्यांनी आपले लक्ष त्या विषयावर केंद्रित केले . पालकांनी हि गोष्ट विशेषकरून लक्षात ठेवण्यासारखी आहे . आपल्या मुलांवर आपल्या इच्छा लादू नका . त्यांना त्यांच्या विषयात काम करू द्या .
बोस
हे फक्त संशोधक नव्हते तर
तंत्रज्ञही होते . wireless
तंत्राचे
संशोधन बोस यांनी केले असले
तरीही त्याचे पेटंट मार्कोनी
याने घेतल्यामुळे याचे श्रेय
त्याला जाते .
बोस
हे संन्यस्त वृत्तीचे वैज्ञानिक होते
. मार्कोनीचा
काळ १८७४ ते १९३७ यांच्या
समकालीन असा आहे . coherer - विद्युत
लहरी मोजण्याचे यंत्र , artificial
retina जो
फोटोग्राफी साठी खूप महत्वाचा
आहे , याचेही
संशोधन त्यांनी केले .
वनस्पतींना भावना असतात , त्या सचेतन असतात . हा तात्विक , अलंकारिक विचार वाटला तरी भौतिक कसोट्यावर त्यांनी सिद्ध करून दाखविला . हा वैशिष्ट्यपूर्ण शोध महत्वाचा आहे . ही संकल्पना त्या काळी क्रांतिकारी होती . त्यातूनच crescograph हे वनस्पतीची वाढ मोजण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले . कृषी शास्त्रात , वनस्पतीची वाढ होण्यासाठी कोणते घटक पोषक ठरू शकतात या दृष्टीने हे संशोधन सर्वांसाठी उपकारक आहे . ते polymath म्हणजे अनेक विषयाचे ज्ञान असलेले, असे होते . अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू १९३७ साली झाला .
No comments:
Post a Comment